दासबोध आत्मशोध दशक तिसरे
Duration
1hr 26m
Language
Marathi
Released
Category
Devotional
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - समास पहिला जन्मदुखनिरुपण
08 min 41 sec
1
Episode info
Share Episode
2 - समास दुसरा जन्मदुखनिरुपण भाग दोन
08 min 13 sec
0
Episode info
Share Episode
3 - समास तिसरा जन्मदुखनिरुपण भाग तीन
08 min 26 sec
0
Episode info
Share Episode
4 - समास चार जन्मदुखनिरुपण भाग चार
08 min 13 sec
2
Episode info
Share Episode
5 - समास पाच जन्मदुखनिरुपण भाग पाच
08 min 09 sec
0
Episode info
Share Episode
6 - समास सहा आध्यात्मिक ताप
08 min 44 sec
1
Episode info
Share Episode
7 - समास सात आधिभूतिक ताप
09 min 24 sec
0
Episode info
Share Episode
8 - समास आठ आधिदैविक ताप
08 min 46 sec
0
Episode info
Share Episode
9 - समास नऊ मृत्युनिरुपण
09 min 06 sec
2
Episode info
Share Episode
10 - समास दहा वैराग्यनिरुपण
09 min 06 sec
1
Episode info
Share Episode
दासबोध आत्मशोध दशक तिसरे
About Show
| Episodes | Duration | |||
1 . समास पहिला जन्मदुखनिरुपणस्वगुणपरीक्षा, या दशकात समर्थांने मुख्यत्वाने मनुष्यांच्या सुखदुखातील विवंचनेचे समाधान काढ़ण्यासाठी निरुपण केले आहे. समर्थांनी ज्या प्रकारे या समासात माहिति दिली आहे, ते खरंच एखादा व्यक्ति खूप आनंदाने झाकलेल्या दुखाचा स्वीकार कसा करतो, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण दिसते. More | 08 min 41 sec | |||
2 . समास दुसरा जन्मदुखनिरुपण भाग दोनया समासात समर्थ मनुष्य जन्म घेतेलेल्या बाल अर्भकाच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळाचे वर्णन करत आहेत. समर्थांनी ज्या प्रकारे या समासात कामवासनेचे वर्णन केले, असंयमित वागणे बोलणे आणि व्यवहार याबद्दल शिक्षा दिली आहे, कुठेतरी हे वाटते, कि आपल्याला नवीन पीढ़ीला, आपले मन कुठे आवरावे, कुठे त्याला शिस्तीत ठेवावे आणि कशा प्रकारे आपल्या लक्ष्यपूर्तिलाही आनंदाची आणि संतुष्टीची एक जरकिनार असावी, हे अवश्य शिकवावे. More | 08 min 13 sec | |||
3 . समास तिसरा जन्मदुखनिरुपण भाग तीनसमर्थ या समासात मनुष्याच्या मानसिकतेचे बारीक वर्णन करत तो कशा प्रकारे नीति अनीतिला गुंडाळून आपल्या स्वर्थाच्या हिशोबाची परिभाषा तयार करतो आणि त्यात स्वत: गुरफटून गेल्यावर त्यातून निघण्यासाठी सुद्धा स्वार्थबुद्धिचाच वापर करतो, हे उत्तम रीत्या सांगितले आहे. More | 08 min 26 sec | |||
4 . समास चार जन्मदुखनिरुपण भाग चारधार्मिक शिक्षण आज कालबाह्य झाले असून त्यातून आध्यात्मिकतेकड़े वळत जात आपल्या स्व ची जाणीव, या जीवनात आपले येणे आणि मुख्य कर्तव्यपूर्ति काय आहे हे कळून चुकणे, हा विकास क्वचितच कुठे होतांना दिसतो. कारण काळमान परिस्थिति अनुसार आज भौतिकता, द्रव्य, भरपूर देखावा, सोयी, आनंद मिळवणे, हे सार्थक जीवनाच्या परिभाषेचे प्रमुख शब्द आहेत. आज आई वडिलांच्या मनात वात्सल्य असूनही ते मुलांना सांसारिक ध्येयप्राप्तिसाठी गरज असलेल्या माहितिचात पुरवठा करतात. वास्तवदर्शन घड़वणारा समास. More | 08 min 13 sec | |||
5 . समास पाच जन्मदुखनिरुपण भाग पाचया समासात, समर्थ मागील समासातील मनुष्याची फरफट पुढ़े नेत सांगतात, कि कशा प्रकारे धन मिळवण्यात, सांसारिक सुखाचा ध्यास घेत प्रयत्न करुन शरीराचे हाल करुन घेण्यात मनुष्य खंगून जात असतो. खरे पाहिले, तर भरपूर ऊर्जा, वय आणि वेळ असल्यावर जर भक्तिमार्ग अवलंबून घेतला, तर या संसारातील दुखांना समोर जाण्याची शक्ति येते. More | 08 min 09 sec | |||
6 . समास सहा आध्यात्मिक तापसमर्थांनी अत्यंत गोड वाणीने वर्णन केलेले आहे, कि जो मनुष्य सांसारिक तापाने दुखावलेला आहे, त्याला सत्संग, संत संगति यामुळे संतोष मिळतो. त्याची चलबिचल अवस्था संपून, समाधान मिळते. खरे पाहिले, तर हे त्रिविध ताप भोगणे आणि मग संत संगति, भक्तिमार्ग आणि आध्यात्मिक साधनेच्या मार्गाकड़े वळून जाणे, हा स्वाभाविक प्रकार आहे. More | 08 min 44 sec | |||
7 . समास सात आधिभूतिक तापया आधिभूतिक तापांसमोर मनुष्य असहाय्य होत असतो. परिस्थितिवर नियंत्रण नसल्यामुळे, हतबल झाल्यामुळे, मुख्य म्हणजे त्रासाचे कारणच समोर नसल्यामुळे काय करावे ती दिशाच सुचत नसते. पण कधी आध्यात्मिक तर कधी यासारखे आधिभूतिक ताप आपली किमया दाखवतात आणि एकदा पुन्हा आपल्या समोर सत्य परिस्थिति येत असते. खरं तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, भक्ति शिवाय, आध्यात्म आणि धर्म मार्गवर गेल्या शिवाय आपल्याला मुक्ति आणि खरा व शाश्वत आनंद मिळणे निव्वळ अशक्यच आहे. More | 09 min 24 sec | |||
8 . समास आठ आधिदैविक तापआध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप या दोघांपेक्षा खूपच कठिण असा आधिदैविक ताप असतो. भगवंताच्या नामाचे स्मरण, पुण्यकर्म आणि धार्मिक आध्यात्मिक आचरणाने मनुष्याची शुद्धि होते. एक प्रकारे असले पापकर करण्यापासून मनुष्य विमुख होतो ज्यामुळे पुढ़े गेल्यावर असल्या यातनांना तोंड द्यावे लागत असेल. More | 08 min 46 sec | |||
9 . समास नऊ मृत्युनिरुपणदासबोधातील या समासाला विशिष्ट महात्म्य आहे. जीवनाचा खरा ध्येय जाणून घेण्यास उत्सुक असलेले चिंतक विविध प्रकारे मार्गदर्शनाच्या प्रयत्नात संतवांग्मय चाळत असतात. कुठेतरी त्यांना आत्मसाक्षात्काराचे तत्व मिळेल म्हणून वैदिक पासून दैविक आणि संतांच्या विचारांमध्ये अर्थ शोधत असणारे साधक, यांच्यासाठी दासबोध आणि त्यातही हा समास अत्यंत महत्वाचा आहे. More | 09 min 06 sec | |||
10 . समास दहा वैराग्यनिरुपणया समासात समर्थांनी सुरुवातीलाच संसाराला एका महापुराची उपमा दिली आहे. नेहेमी वाहात असणारा म्हणून घटनांचा प्रवाह, त्यात विविध जलचर पुढ़े जात आहे आणि मृत्यु नेहेमी आपल्या मागे धावत असते. त्यातही, ज्या लोकांना गरजांच्या पुढ़चा हव्यास नाही, ईश्वराशिवाय कोणावर ज्यांचा विश्वास नाही, जीवनापासून आवाजवी अपेक्षा नाही आणि एक ठराविक ध्येयाकड़े त्यांची रोजची वाटचाल सुरु असेल, त्यांना कोणीही आश्चर्यात टाकू शकत नाही, का कोणी भौतिक संसारात अडकवू शकत नाही. More | 09 min 06 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी











